AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मेहनतीशिवाय फळ नाही, चाणक्य यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असे काही विचार मांडले आहेत, जे आजही अनेकांचं आयुष्य बदलू शकतात.

Chanakya Niti : मेहनतीशिवाय फळ नाही, चाणक्य यांचे हे विचार तुमचं आयुष्यच बदलून टाकतील
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 11:25 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी असे अनेक विचार मांडले आहेत, जे आजच्या काळात देखील अनेकांना प्रेरणा देतात. आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवतात. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात जो अनुभव आला, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाकडे जर संयम असेल तर तो त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी साध्य करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

विद्यार्थी दशेत मेहनत – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही विद्यार्थी असता तेव्हा मेहनत ही केलीच पाहिजे, विद्यार्थी असताना तुम्ही जेवढा अधिक अभ्यास कराल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यात होईल त्यामुळे विद्यार्थी असतानाच्या काळात कधीही आळस करू नका.

संधीचं सोनं करा – चाणक्य म्हणतात संधी ही माणसाच्या आयुष्यात येणारी अशी गोष्ट असते. जी वारंवार तुमच्या आयुष्यात येत नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्या आयुष्यात संंधी येते, तेव्हा ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. संधी साधता आली पाहिजे. तुम्ही जर तुमच्या हातातील संधीचं सोनं केलं तर तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

ज्ञानाशिवाय पर्याय नाही – चाणक्य म्हणतात आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे ज्ञान. ज्ञानाशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे असलेलं धन एकवेळ नष्ट होऊ शकतं. परंतु तुमच्याकडे असलेलं ज्ञान कधीही नष्ट होऊ शकत नाही. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही आयुष्यात पुन्हा धन कमावू शकता, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आळस – चाणक्य म्हणतात आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आळसाला माणसानं कायम दूर ठेवलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!