AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

Chanakya Niti | 'या' गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार
Chanakya Niti
| Updated on: Apr 05, 2021 | 8:09 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतींबाबत आपण आतापर्यंत अनेक गोष्टी जाणून (Chanakya Niti) घेतल्या आहेत. पण, अनेकजण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतींच्या आधारेच एक मुलाला सम्राट बनवलं होतं, ज्यांना चंद्रगुप्त मौर्य या नावाने ओळखलं जातं. चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

जेव्हाकी आचार्य चाणक्य यांच्या नीतींच्या आधारे अनेक राजा-महाराजांनी यशस्वीरित्या शासन चालवलं. त्यांनी आपल्या नीतींमध्ये हे सांगितलं की जर कुठली व्यक्ती काही करताना संकोच करत असेल किंवा लाजत असेल तर तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही. त्यासोबतच तो आपल्या भविष्यालाही धोक्यात टाकतो.

लजल्याने तुमचं नुकसान होणार

धनधान्यप्रयोगेषु विद्यासङ्ग्रहणेषु च । आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत।।

पैशाशी संबंधित बाबतीत लाजू नका

या श्लोकाद्वारे असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला पैशासंबंधित कामं करण्यास कधीही लाजू नये. जर असे झाले तर यामुळे आपल्या पैशाचे नुकसान होऊ शकते. म्हणून हे कधीही करू नका.

ज्ञान घेण्यास लाज वाटून घेऊ नका

आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्ञान घेण्यास कधीही लाजू नये. जर आपण ज्ञान घेतले तर आपण आपले भविष्य मजबूत करु शकतो. आपल्याला आपल्या शिक्षकांच्या काही गोष्टी किंवा प्रश्न समजत नसल्यास संकोच न करता त्याबाबत विचारावे, यासाठी उशिर करु नये.

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि लाजेमुळे तुम्ही जेवत नसाल तर असं करु नका, कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

कामापासून कधीही लाजू नये

चाणक्य या श्लोकात सांगतात की, काम-धंधा करताना कधीही लाजू नये. तुम्ही जे देखील काम करत असात आणि त्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल, तुम्ही कुठे अडकला असाल तर तुम्ही इतरांना त्याविशयी विचारु शकता, त्यामध्ये संकोच करायला नको. जर तुम्ही असं करणार नाही तर याने तुमचं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.