AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मुलांना यशस्वी झालेलं पाहायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कराच

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आई वडिलांनी मुलांवर संस्कार कशा पद्धतीने करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आज आपण यातील अशाच काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

Chanakya Niti : मुलांना यशस्वी झालेलं पाहायचंय? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कराच
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 8:45 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या जवळपास सर्वच पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात जर कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती काय असेल तर ती म्हणजे तिथले तरुण, ज्या राष्ट्रात तरुणांची संख्या जास्त त्या राष्ट्राचा विकास अधिक गतीने होतो. ते राष्ट्र सर्वशक्तीमान होतं. पण हे केव्हा शक्य आहे, जेव्हा त्या तरुणांवर योग्य संस्कार झालेले असतील, कष्ट करण्याची त्यांची तयारी असेल आणि ते सुशिक्षित असतील. जर तुम्हाला अशा तरुणांची पिढी घडवायची असेल तर त्यांच्यावर लहाणपणापासून काही संस्कार करणं गरजेचं असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलानं भविष्यात खूप मोठं व्हावं, आपलं आपल्या कुटुंबाचं नाव जगात उज्वल करावं, परंतु कोणताही मुलगा आई-विडलांची ही अपेक्षा तेव्हाच पूर्ण करू शकतो, जेव्हा त्याच्यावर योग्य संस्कार झालेले असतील. मग आपल्या मुलाला जर त्याच्या आयुष्यात यशस्वी करायचं असेल तर नेमकं काय करायचं? याबद्दल चाणक्य यांनी माहिती दिली आहे.

शिस्त – चाणक्य म्हणतात आयुष्यात जर सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे शिस्त. बेशिस्त व्यक्ती किंवा ज्याच्यावर शिस्तीचे संस्कारच झाले नाहीत, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही, कारण कोणतंही काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिस्त, त्यामुळे प्रत्येक आई -वडिलांनी आपल्या मुलांवर शिस्त पालनाचे संस्कार करावेत असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चांगले शिक्षण – चाणक्य म्हणतात शिक्षणामधूनच सक्षम पिढी घडत असते, जर तुम्ही तुमच्या मुलांना चांगले शिक्षण उपलब्ध करून दिले, तर त्या शिक्षणामुळे त्यांना चांगल्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळतील आणि भविष्यात ते एक यशस्वी व्यक्ती होतील. त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुख सुविधा असतील, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संगत – चाणक्य म्हणतात संगत माणसाचं कल्याण देखील करु शकते आणि त्याला बिघडू देखील शकते, त्यामुळे आपला मुलगा नेमका कोणाच्या संगतीमध्ये आहे, हे आई-वडिलांनी नेहमी तपासून पाहिलं पाहिजे, कारण संगत जर चांगली असेल तर अशी मुलं त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात.

चारित्र्य – चाणक्य म्हणतात चारित्र्याला जपलंच पाहिजे, चारित्र्याला डाग लागता कामा नये, त्यामुळे मुलांवर त्या पद्धतीने संस्कार झाले पाहिजेत.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा