AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा

16 डिसेंबरपासून खरमास महिना सुरू झाला आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमासही संपेल.

Kharmas 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा
Kharmas-
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 22, 2021 | 1:56 PM
Share

मुंंबई :  16 डिसेंबरपासून खरमास महिना सुरू झाला आहे. ग्रहांचा अधिपती सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमासही संपेल. धनु राशीच्या प्रवेशाने सूर्याचा पृथ्वीवरील प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे दिवस लहान आणि रात्र मोठी होतात. यामुळे खरमास दरम्यान कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर करण्यास मनाई करण्यात येत. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी खरमास महिना खूप चांगला मानला जातो. असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते आणि पूजेचे फळ अनेक पटीने मिळते.

खरमास दरम्यान या 6 गोष्टी करा 1. खरमास महिन्यात भगवान विष्णूची नियमित पूजा करा आणि त्यांना दररोज तुळशीच्या पानांसह खीर अर्पण करा.

2. या महिन्यात रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करण्याची सवय लावा. स्नानानंतर भगवान विष्णूंना केशराच्या दुधाने अभिषेक करा आणि भगवान विष्णूच्या ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करा.

3. पीपळाच्या झाडामध्ये श्रीकृष्णाने स्वतःचे रूप सांगितले आहे. त्यामुळे पीपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. या महिन्यात नियमितपणे पिंपळाच्या झाडाची पूजा करा.

4. खरमास काळात धार्मिक स्थळांवर स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पण जर तुम्ही नदीत स्नान करण्यासाठी कुठेही जाऊ शकत नसाल तर घरातील पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करा.

5. खरमास नवव्या तिथीला मुलींना अन्नदान करा. याशिवाय भुकेले लोक, प्राणी इत्यादींना अन्न करावे.

6. या महिन्यात हिवाळा असतो त्यामुळे शरीर गरम ठेवण्यासाठी या महिन्यात गहू, तांदूळ, जव आणि मूग डाळ, गूळ, तीळ, वाटाणा आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा

Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा

Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक