AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरुन ऑफिसचं काम करताय? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

कोरोना महामारीनंतर अनेक जर घरून काम करततात, पण घरून काम करणाऱ्या काही गोश्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे... काही गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका...

घरुन ऑफिसचं काम करताय? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष
| Updated on: Apr 29, 2026 | 1:56 PM
Share

कोरोना महामारीच्या काळात एकमेकांसोबत अधिक संपर्क यायला नको म्हणून अनेकांनी वर्क फ्रॉम होम करण्यास सुरुवात केली. पण घरुन काम करण्याऱ्यासाठी देखील काही नियम वास्तूशास्त्रात दिले आहे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे. विशेषतः घराला. प्रत्येकाच्या आयष्यात घर हा एक हळवा विषय आहे. कारण अनेक भावना घराची जोडलेल्या असतात. आपण दिवसाची सुरुवात घरातच करतो आणि दिवसभराचा सर्व थकवा घरीच घालवतो. म्हणूनच घर बांधताना आपण वास्तूला इतके महत्त्व देतो. घर बांधल्यानंतरही, आपण तिथे कोणती वस्तू ठेवतो, प्रत्येक गोष्ट कुठे करतो आणि तिची दिशा काय असावी, या सर्वांना खूप महत्त्व असते. अशात, काही लोक घरूनच काम करतात.

घरून काम करणाऱ्या लोकांना थकवा जाणवणे आणि मानसिक संघर्ष होणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत, वास्तूशास्त्रानुसार घरात काही बदल केल्यास समाधान मिळू शकेल. वास्तूच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते. विद्यार्थी असोत वा कर्मचारी वातावरण चांगले असेल तरच एकाग्रतेने काम करणे शक्य होते. शिवाय, कुटुंबात आनंद आणि शांतता टिकवून ठेवायची असेल, तर खालील गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार, घरातून काम करताना दक्षिण किंवा पश्चिम दिशा निवडणे उत्तम असते. म्हणजेच, जर तुम्ही लॅपटॉपवर काम करत असाल, तर लॅपटॉप दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे सर्वोत्तम आहे. या दिशेला लॅपटॉप ठेवल्याने तुमच्या जीवनात आणि कामात सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास मदत होईल. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळण्यासही मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष वाढते आणि कर्मचाऱ्यांना कामात यश मिळते. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंधही सुधारतील.

ज्या टेबलावर तुम्ही लॅपटॉप किंवा पुस्तके ठेवलेली असतात, ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्ही कचरा नसलेल्या स्वच्छ जागेत काम केले पाहिजे. टेबलावरील कागदपत्रे आणि अनावश्यक वस्तू तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. यामुळे कामातील अनेक गोष्टींमध्ये अडथळा तर येतोच, शिवाय तणावही वाढतो. म्हणून, टेबल नेहमी स्वच्छ ठेवणे चांगले.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर किंवा तुम्ही काम करत असलेल्या खोलीत सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वस्तू ठेवा. काही प्रकारचे सुविचार, चित्रे किंवा पुतळे ठेवणे चांगले असते. हे मनाला आनंद आणि शांती देण्यासाठी खूप चांगले आहे. कारण जेव्हा तुम्हाला थकवा किंवा तणाव जाणवतो, तेव्हा या गोष्टी तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा आणि शांती मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे, आरशासमोर काम करू नका कारण प्रतिबिंबांमुळे नेहमी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

तुमच्या कॉम्प्युटर डेस्कवर चाकू सारख्या धारदार वस्तू कधीही ठेवू नका. यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात. असेही मानले जाते की यामुळे आपली मनःशांती भंग पावते आणि मानसिक ताण वाढतो. म्हणून, तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मनःशांती मिळवण्यासाठी तुमच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये बदल करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही

Follow Us
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार