AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळस किंवा रुद्राक्ष माळ घालण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

बर्‍याचदा आपण अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या माळ घातलेले पाहिले असेल. माळ घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुर आहे. देवी-देवतांपासून ते राजे आणि अगदी सामान्य माणससुद्धा सौंदर्य आणि कधीकधी शुभतेसाठी गळ्यात या माळ धारण करतात. या माळ घालण्याचे काही नियम आहेत ज्यामुळे शुभता आणि सौंदर्य वाढते, याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या शुभ परिणामांऐवजी नकारात्मक परिणाम दिसून येतात.

तुळस किंवा रुद्राक्ष माळ घालण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या
Mala
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 14, 2021 | 2:46 PM
Share

मुंबई : बर्‍याचदा आपण अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या माळ घातलेले पाहिले असेल. माळ घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुर आहे. देवी-देवतांपासून ते राजे आणि अगदी सामान्य माणससुद्धा सौंदर्य आणि कधीकधी शुभतेसाठी गळ्यात या माळ धारण करतात. या माळ घालण्याचे काही नियम आहेत ज्यामुळे शुभता आणि सौंदर्य वाढते, याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्या शुभ परिणामांऐवजी नकारात्मक परिणाम दिसून येतात (Know the rules before wearing tulsi and rudraksha mala). –

तुळशीची माळ –

हिंदू धर्मात तुळस ही वनस्पती फार महत्वाची आहे (Tulsi Mala). शास्त्रात तुळस ही सर्वात शुद्ध मानली जाते, म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते. मान्यता आहे की भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहेत. त्यांच्या पूजेच्या प्रसादात तुळस अर्पण करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय, पूजा करणे अपूर्ण मानली जाते. बहुतेक घरात तुळशीचे रोप लावले जाते. मान्यता आहे की, तुळशीची लागवड केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते.

तुळशी माळ घालण्याचे नियम

1. तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने ती धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यावर ती परिधान करावी.

2. ही माळ परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो. यामुळे भगवान विष्णूची कृपा कायम राहाते.

3. तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने सात्विक अन्न खावे. याचा अर्थ असा की अन्नात लसूण, कांदा, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करु नये.

4. कोणत्याही परिस्थितीत तुळशीचा माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नये.

भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात. मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा शुध्द होते. मान्यता आहे की, ही माळ परिधान केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते शास्त्रांव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशी माला महत्वाची मानली जाते. ही माळ घालून बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात. तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तुतील दोष दूर होतात.

रुद्राक्ष माळ

भगवान शंकराचा आशीर्वाद मिळण्यासाठी रुद्राक्ष खूप शुभ मानला जातो. या पवित्र बियाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याभोवती उर्जा संरक्षणात्मक कवच तयार करतात ज्यामुळे सर्व प्रकारच्या अडथळे आपल्यावर परिणाम करण्यास सक्षम नाहीत. तुळशीच्या जपमाळाप्रमाणे, रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला त्याच्या शुद्धतेची पूर्ण काळजी घ्यावी लागते.

Know the rules before wearing tulsi and rudraksha mala

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

मनुष्यच नाही तर देवी-देवताही चुका करतात, ती कुठली चूक होती ज्यामुळे यमराजला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता

Ganpati Puja Tips | गणपतीची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, बाप्पा प्रसन्न होतील, पूर्ण होईल सर्व मनोकामना

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?