AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा पिण्यापूर्वी की नंतर, नक्की पाणी कधी प्यावे? 99 टक्के लोक करतात एक चूक

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते? दात, पचन आणि घशाच्या समस्यांपासून वाचण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

| Updated on: Feb 07, 2026 | 2:03 PM
Share
भारतीयांचे चहावरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची मरगळ दूर करायची असो, आपल्याला चहा हवाच असतो.

भारतीयांचे चहावरचे प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळची मरगळ दूर करायची असो, आपल्याला चहा हवाच असतो.

1 / 8
मात्र, अनेकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

मात्र, अनेकांना चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

2 / 8
चहा गरम असतो आणि पाणी सहसा थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. तापमानातील या अचानक बदलामुळे दातांच्या इनॅमलवर (Enamel) परिणाम होतो. यामुळे दात शिवशिवणे (Sensitivity) किंवा हिरड्यांना सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

चहा गरम असतो आणि पाणी सहसा थंड किंवा सामान्य तापमानाचे असते. तापमानातील या अचानक बदलामुळे दातांच्या इनॅमलवर (Enamel) परिणाम होतो. यामुळे दात शिवशिवणे (Sensitivity) किंवा हिरड्यांना सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 8
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते. चहातील कॅफिन आणि त्यानंतर आलेले पाणी शरीरातील चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते.

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. यामुळे गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते. चहातील कॅफिन आणि त्यानंतर आलेले पाणी शरीरातील चयापचय क्रियेत अडथळा निर्माण करते.

4 / 8
गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. यामुळे घसा बसणे, घशात खवखव होणे किंवा सतत सर्दी होण्याचा धोका वाढतो. याला वैद्यकीय भाषेत 'थर्मल शॉक' असेही म्हटले जाऊ शकते.

गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक बदलते. यामुळे घसा बसणे, घशात खवखव होणे किंवा सतत सर्दी होण्याचा धोका वाढतो. याला वैद्यकीय भाषेत 'थर्मल शॉक' असेही म्हटले जाऊ शकते.

5 / 8
काही प्रकरणांमध्ये, विशेषतः उन्हाळ्यात, गरम चहा आणि लगेच थंड पाणी घेतल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि नाकातून रक्त येण्याची (Nose bleeding) समस्या उद्भवू शकते.

काही प्रकरणांमध्ये, विशेषतः उन्हाळ्यात, गरम चहा आणि लगेच थंड पाणी घेतल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि नाकातून रक्त येण्याची (Nose bleeding) समस्या उद्भवू शकते.

6 / 8
चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. मात्र, जर तुम्हाला चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायचेच असेल, तर किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवावे.

चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. मात्र, जर तुम्हाला चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायचेच असेल, तर किमान २० ते ३० मिनिटांचे अंतर ठेवावे.

7 / 8
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.