AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चार राशीच्या लोकांना पैशाची कमी नसते, पण प्रेमसंबंधात निराशा होते! जाणून घ्या नेमके काय घडते

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व चांगली आणि वाईट परिस्थिती ही त्या व्यक्तीची वागणूक आणि संस्कारांच्या प्रभावामुळे असते, तर काही गोष्टी त्यांना जन्मापासूनच मिळतात.

'या' चार राशीच्या लोकांना पैशाची कमी नसते, पण प्रेमसंबंधात निराशा होते! जाणून घ्या नेमके काय घडते
'या' 3 राशीचे लोक असतात सर्वाधिक खोटे बोलणारे
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 8:14 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला आयुष्यात सर्व काही मिळत नाही. जे काही मिळते, त्यातही कुठेतरी कशाचातरी अभाव असतोच. ज्योतिषशास्त्रानुसार 4 राशींची स्थिती देखील अशीच आहे. मेष, सिंह, कन्या आणि कुंभ या राशी पैशांच्या दृष्टीने खूप भाग्यवान मानल्या जातात. पण या राशीच्या लोकांना ‘लव्ह लाईफ’मध्ये अर्थात प्रेमाच्या आयुष्यात नेहमीच काही ना काही समस्या असते. यामुळे हे लोक अनेकदा अस्वस्थ होतात. (People of these four zodiac signs are not short of money, but they are frustrated in love affair)

ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व चांगली आणि वाईट परिस्थिती ही त्या व्यक्तीची वागणूक आणि संस्कारांच्या प्रभावामुळे असते, तर काही गोष्टी त्यांना जन्मापासूनच मिळतात. 12 राशींच्या स्वामी ग्रहाचा प्रभाव त्या राशीशी संबंधित लोकांवरही होतो. मेष, सिंह, कन्या आणि कुंभ यांचे काही विशेष गुण त्या राशीच्या लोकांना श्रीमंत बनवतात, तर काही सवयी त्या लोकांच्या प्रेम जीवनात समस्या निर्माण करतात.

मेष

मेष राशीचे लोक खूप प्रभावशाली असतात. या लोकांमध्ये जन्मापासूनच नेतृत्व गुणवत्ता असते. ते खूप मेहनती असतात. यामुळे हे लोक आयुष्यात वेगाने यशाच्या पायऱ्या चढतात. पण त्यांचा दबंग स्वभाव कधीकधी त्यांचे प्रेमसंबंध बिघडवतो. अशा परिस्थितीत त्यांना समस्यांना सामोरे जावे लागते.

सिंह

या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. त्यांचा हा गुण त्यांना आयुष्यात खूप दूर नेतो. त्यांच्या आयुष्यात अनेकदा पैशासंदर्भात कोणतीही समस्या नसते. पण हे लोक इतर लोकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांचे प्रेमसंबंध अनेकदा खराब होतात.

कन्या

या राशीच्या लोकांना पैसे वाचवणे चांगले माहित आहे. असे नाही की हे लोक कंजूष आहेत, किंबहुना त्यांना पैशाचे चांगले व्यवस्थापन कसे करावे हे माहित असते. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही ते अतिशय हुशारीने वागतात आणि काहीही करायला तयार असतात. परंतु हे लोक त्यांच्या चुका पटकन स्वीकारत नाहीत. यामुळे अनेक वेळा त्यांचे संबंध तुटतात किंवा भांडणाची परिस्थिती कायम राहते.

कुंभ

या राशीचे लोक खूप दयाळू आणि खूप मेहनती असतात. ते त्यांच्या मेहनत आणि प्रगतीतून भरपूर पैसे कमवतात. परंतु त्यांचे समाजाशी जोडलेले राहणे कधीकधी त्यांना अडचणीत आणते. अशा परिस्थितीत हे लोक नात्यातील लोकांसाठी खूप वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे भांडण आणि विसंवादाची परिस्थिती निर्माण होते. (People of these four zodiac signs are not short of money, but they are frustrated in love affair)

इतर बातम्या

हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम, आता जुन्या दागिन्यांचे काय होणार?

भारतीय संघातील वाद वाढले, पुजारा-रहाणेनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूची विराटविरोधात तक्रार!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...