AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणून दारासमोरची चप्पल कधीच ठेऊ नये उलटी; तुम्हालाही पटेल कारण!

दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे.  […]

..म्हणून दारासमोरची चप्पल कधीच ठेऊ नये उलटी; तुम्हालाही पटेल कारण!
| Updated on: Jun 19, 2022 | 6:04 PM
Share

दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे.  खरंतर यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की, चप्पल उलटी ठेवल्याने नेमके काय होते?

लक्ष्मीला नाराज होते

असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट पडलेलं असेल, तर ते लगेचच सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी देवी लक्षमीही नाराज होते. त्यामुळेच तुम्हालासुद्धा कधी चप्पल उलटी पडलेली दिसली की, ती सरळ करा.

रोगराई वाढते

तसेच असे ही मानले जाते की, चप्पल आणि बूट उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार आणि दुःख वाढतात. त्यामुळे चप्पल आणि बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. तसेच वृद्ध मंडळी असे देखील सांगतात की, चप्पल आणि बूट कधीही उलटे ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

विचारांवर वाईट परिणाम

घराच्या दारात चुकूनही चपला किंवा बुट उलटे ठेवू नयेत. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. दारासमोर चपला जोडे उलटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात.

शनीचा प्रकोप होतो

असे मानले जाते की, घरात चपला जोडे उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच शनिदेवाचा प्रकोप राहतो. ज्यामुळे तुम्हाल गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.