AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | अंथरुणावर बसून जेवताय ? मग आयुष्यात कर्ज झालंच म्हणून समजा

 आजच्या काळात, बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची (loan) मदत घेतात . महागाईच्या काळात मर्यादित मासिक उत्पन्नाने सर्व गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. म्हणूनच लोक अनेकदा कर्जाची मदत घेतात. कर्ज एखाद्या व्यक्तीकडून घेतलेले असो वा बँकेकडून (Bank),ते एखाद्या ओझ्यासारखे असते.

Vastu Tips | अंथरुणावर बसून जेवताय ? मग आयुष्यात कर्ज झालंच म्हणून समजा
vastu tips
| Updated on: Mar 26, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : आजच्या काळात, बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची (loan) मदत घेतात . महागाईच्या काळात मर्यादित मासिक उत्पन्नाने सर्व गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. म्हणूनच लोक अनेकदा कर्जाची मदत घेतात. कर्ज एखाद्या व्यक्तीकडून घेतलेले असो वा बँकेकडून (Bank),ते एखाद्या ओझ्यासारखे असते, जे लवकरात लवकर दूर व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अनेक वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की, इच्छा असूनही व्यक्ती कर्ज काढू शकत नाही आणि त्याच्या ओझ्याखाली दबून जाते. ज्योतिषांच्या (Jyotish) मते, काही वेळा वास्तुदोषामुळेही अशा परिस्थिती उद्भवतात. नकळत आपण कधी कधी त्या चुका करतो, ज्या दोष निर्माण होतात आणि त्यामुळे आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्यावरील कर्जाचा बोजा वाढत जातो. याशिवाय इतरही अनेक समस्या आयुष्यात येतात. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या चुकांबद्दल जाणून घ्या.

अंथरुणावर खाणे कधीकधी आपण आपल्या आरामासाठी अंथरुणावर खातो. पण वास्तूनुसार ते योग्य मानले जात नाही. अंथरुणावर अन्न खाल्ल्याने रोग होतात आणि धनहानी होते. अशा लोकांसाठी यशात वारंवार अडथळे येतात आणि घरात सुख-समृद्धी नसते.

गलिच्छ भांडी रात्री घाण भांडी सोडणे देखील चांगले मानले जात नाही. यामुळेही वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे रात्री किचनमध्ये घाण भांडी ठेवू नका. जर तुम्हाला सोडायचे असेल तर ते कमीतकमी पाण्याने धुवा.

रिकामी पाण्याची बादली बाथरूम किंवा स्वयंपाकघरात पाण्याची बादली कधीही रिकामी ठेवू नये. ठेवल्यास एकतर उलटा किंवा भांडे झाकून ठेवा. रिकामी बादली जीवनात आर्थिक समस्या आणते. दुसरीकडे, बादली भरलेली ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते.

प्रवेशद्वाराजवळ कचरापेटी घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. असे म्हटले जाते की तेव्हाच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. मात्र अनेकजण आपल्या प्रवेशद्वारावर कचरापेटी ठेवतात.वास्तूच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर काधीही कचरापेटी ठेऊ नका.

संध्याकाळी कर्ज देणे सूर्यास्तानंतर कधीही कोणालाही पैसे, दूध, दही, मीठ देऊ नये. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडते. याशिवाय सूर्यास्ताच्या वेळी घराचे दरवाजे बंद ठेवल्याने आर्थिक परिस्थिती बिघडते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Panchang Today 24 March 2022, 24 मार्च 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Swapna Shastra | सावधान ! स्वप्नात या गोष्टी दिसणं म्हणजे अडचणी नक्की येणार, आताच सावध व्हा

लोककला ,संस्कृती , धार्मिक प्रथा- परंपरेचा सुंदर संगम, तळकोकणात शिमगोत्सव साजरा

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.