AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ 3 झाडं तुमच्या घरात कधीच लावू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

वास्तूशास्त्रानुसार घरात तुळशीचे झाड असणे फार महत्त्वाचं आहे. पण अशी 3 झाडे आहेत, जी घरात कधीच लावू नये यामुळे मोठं नुसकान होऊ शकते... जाणून घ्या वास्तूशास्त्रात नक्की काय सांगितंल आहे.

'ही' 3 झाडं तुमच्या घरात कधीच लावू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
| Updated on: Apr 15, 2026 | 3:26 PM
Share

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे. शास्त्रात अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यात घरात अनेक वाद निर्माण होई शकतात. हिंदू धर्म आणि वास्तूशास्त्रानुसार, अनेक झाडे आणि वनस्पती अत्यंत शुभ मानल्या जातात. एवढंच नाही तर, असं देखील म्हणटलं जातं की, झाडांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देव वास करतो. याच कारणामुळे घरात तुळस आणि शामी यांसारख्या शुभ वनस्पती लावल्या जातात. झाडे लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. परंतु काही विशिष्ट झाडे लावणे अशुभ मानले जाते. या झाडांची सावली घरात पडणे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात ही तीन झाडे लावल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. वास्तुशास्त्रज्ञांच्या मते, या झाडांची सावली घरावर आणि कुटुंबावर पडल्याने प्रगती, आनंद, समृद्धी आणि कल्याण कमी होते. म्हणूनच ही झाडे घरापासून दूर लावण्याचा सल्ला दिला जातो. तर चला पाहूया, घरात कोणती तीन झाडे लावू नयेत.

ही झाडे तुमच्या घरात लावा

पिंपळ: सनातन धर्मात पिंपळाच्या झाडाला मोठे महत्त्व आहे. ते पवित्र मानले जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की पिंपळाचे झाड हे देव आणि पूर्वजांचे निवासस्थान आहे. त्याची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात, परंतु वास्तूनुसार त्याची सावली घरावर पडणे अशुभ मानले जाते, म्हणून ते घरात लावू नये. पिंपळाच्या झाडात खूप प्रबळ ऊर्जा असते, ज्याचा कौटुंबिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो.

चिंच: घराजवळ चिंचेची झाडे लावू नयेत. असे मानले जाते की, ज्या घरात चिंचेच्या झाडाची सावली पडते, त्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव आणि कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो.

काटेरी झाडे: घरात बाभूळ किंवा निवडुंगासारखी काटेरी झाडे लावण्यास मनाई आहे. वास्तूनुसार, त्यांच्या सावलीमुळे कौटुंबिक वाद, वाईट बोलणे आणि कटुता निर्माण होते. करिअर आणि वैयक्तिक जीवन असंतुलित होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?