AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपताना रूद्राक्ष धारण करणे योग्य की अयोग्य? रूद्राक्ष धारण करणाऱ्यांनी हे नियम अवश्य पाळावे

रुद्राक्षाला हिदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे. भगवान भोलेशंकरांच्या अश्रूतून त्याचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळे महादेवाला ते अत्यंत प्रिय आहे. ज्या लोकांची भगवान शिवावर श्रद्धा असते त्यांनी रुद्राक्ष (Rudraksha Rules) धारण करावा. रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत आणि ते वेगवेगळ्या इच्छांशी संबंधित आहेत.

झोपताना रूद्राक्ष धारण करणे योग्य की अयोग्य? रूद्राक्ष धारण करणाऱ्यांनी हे नियम अवश्य पाळावे
रूद्राक्षImage Credit source: Social media
| Updated on: Nov 25, 2023 | 12:12 PM
Share

मुंबई : रूद्राक्षाची (Rudraksha Rules) उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली असे मानले जाते. एक पौराणिक मान्यता आहे की जेव्हा भगवान शंकराने रुद्राचे रूप धारण केले तेव्हा त्या वेळी बाहेर पडलेले अश्रू रुद्राक्ष बनले. रुद्राक्षाचे आरोग्यासोबतच अध्यात्मासाठी खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की रुद्राक्ष शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पंडित पराग कुळकर्णी यांच्या मते, जर तुम्ही रुद्राक्ष धारण केला तर या गोष्टींची काळजी घ्यावी.

रुद्राक्ष धारण करून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाऊ नका

रुद्राक्षाबाबत अनेक समजुती आहेत. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जाताना रुद्राक्ष धारण करू नये अशी धार्मिक मान्यता आहे. रुद्राक्ष स्मशान स्थळावर उपस्थित असलेल्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षित केले पाहिजे. याशिवाय शारीरिक संबंध ठेवतानाही रुद्राक्ष धारण करू नये.

मांसाहार किंवा मद्य सेवन

शास्त्रानुसार मांसाहार करतानाही रुद्राक्षाचे सेवन करू नये. याशिवाय मासिक पाळीच्या वेळी रुद्राक्ष काढावा असा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये कुठेही नाही.

रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष

रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्षाची जपमाळ काढून उशीखाली ठेवावी. असे मानले जाते की झोपताना रुद्राक्ष उशी खाली ठेवल्याने वाईट स्वप्न पडत नाही. याशिवाय घरात मूल जन्माला आले तर त्या वेळी वृद्धी केले जाते आणि यावेळी रुद्राक्ष धारण करू नये.

रुद्राक्ष आध्यात्मिक शक्ती प्रदान करतो

रुद्राक्षाची जपमाळ केवळ आध्यात्मिक शक्तीच देत नाही तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात उन्नती होण्यास मदत करते. रुद्राक्षाची जपमाळ धारण करण्यापूर्वी मंत्रांनी अभिषेक करावा. रुद्राक्ष धारण करताना ‘ओम नमः शिवाय’ या साध्या मंत्राचा 5 वेळा जप करावा. याशिवाय तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता.

रुद्राक्ष धारण करण्याचे नियम

काळ्या धाग्यात रुद्राक्ष कधीही धारण करू नये. ते नेहमी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या धाग्यातच घाला. रुद्राक्ष अत्यंत पवित्र आहे, त्यामुळे त्याला कधीही अपवित्र हातांनी स्पर्श करू नये. आंघोळीनंतर शुद्ध करून ते नेहमी धारण करावे. रुद्राक्ष धारण करताना भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. स्वतः परिधान केलेले रुद्राक्ष इतर कोणालाही घालण्यास देऊ नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.