AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: टॉस हरल्यामुळे होणारं नुकसान 5 पॉइंट मधून समजून घ्या, अशी आहे Playing-11

IND vs PAK: आशिया कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान मध्ये सुपर 4 फेरीचा सामना होत आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं.

IND vs PAK: टॉस हरल्यामुळे होणारं नुकसान 5 पॉइंट मधून समजून घ्या, अशी आहे Playing-11
India vs PakistanImage Credit source: social
| Updated on: Sep 04, 2022 | 7:34 PM
Share

मुंबई: आशिया कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान मध्ये सुपर 4 फेरीचा सामना होत आहे. मागच्या रविवारी झालेल्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आजही भारतीय संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. त्याचवेळी पाकिस्तानही जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात टॉसही महत्त्वपूर्ण ठरु शकतो. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. टॉस हरल्यामुळे भारतीय संघाच नुकसान होऊ शकतं. या पाच पॉइंट मधून समजून घ्या.

अशी आहे भारताची प्लेइंग – 11

भारत – रोहित शर्मा,(कॅप्टन) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल,

पाकिस्तानची प्लेइंग -11

पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन-बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रऊफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन

  1. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना होत आहे. या पीचवर गवत आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. प्रथम फलंदाजी करणारा संघ अडचणीत येऊ शकतो.
  2. पीच मध्ये ओलसरपणा आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा मिळू शकतो. फलंदाजी करणं आव्हानात्मक असेल. सुरुवातीला विकेट गमावल्या तर संघ अडचणीत येऊ शकतो.
  3. पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. चेंडूला चांगला टर्न मिळेल. फलंदाजांना चेंडू खेळताना अडचणी येऊ शकता.
  4. खेळपट्टी फलंदाजांसाठी फार अनुकूल नाहीय. खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करणं सोपं नसेल.
  5. दुसऱ्याडावात दव पडू शकतो. अशा स्थितीत गोलंदाजी करणारी टीम अडचणीत येऊ शकते.

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती