AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार?

Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेला ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे.

Asia Cup 2023 | आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार?
| Updated on: Aug 04, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई | आशिया कप 2023 चं आयोजन हे हायब्रिड पद्धतीने श्रीलंका आणि पाकिस्तान इथे करण्यात आलंय. ही स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने होणार आहेत. त्यापैकी 4 सामने हे पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने हे वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहेत. यंदा आशिया कपसाठी नेपाळ क्रिकेट टीमनेही क्वालिफाय केलंय. त्यामुळे यंदा एका ट्रॉफीसाठी टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बागंलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ भिडणार आहेत. टीम इंडियाच्या नावावर सर्वाधिक आशिया कप जिंकण्याच्या विक्रम आहे. तर श्रीलंका याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काऊन्सिलने काही दिवसांपूर्वीच आशिया कपचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार, याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समिती सोमवार 8 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

आशिया कप 2023 प्रोमो

Follow Us
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.