AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: अफगाणिस्तानला नमवून भारत अंडर-19 च्या उपांत्यफेरीत

बावाने 55 चेंडूत नाबाद 43 धावा तडकावत सामना जिंकून दिला. सलामीवीर हरनूर सिंहने 74 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रघुवंशी आणि त्याने 104 धावांची सलामी दिली.

Asia Cup: अफगाणिस्तानला नमवून भारत अंडर-19 च्या उपांत्यफेरीत
(Courtesy of ACC)
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 9:27 PM
Share

नवी दिल्ली: भारताच्या टीमने आज अफगाणिस्तानचा चार विकेट आणि 10 चेंडू राखून पराभव केला व अंडर-19 आशिया कपच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी 260 धावांचे टार्गेट दिले होते. राजा बावा आणि कौशल तांबेने सातव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी करुन भारताला विजय मिळवून दिला.

बावाने 55 चेंडूत नाबाद 43 धावा तडकावत सामना जिंकून दिला. सलामीवीर हरनूर सिंहने 74 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रघुवंशी आणि त्याने 104 धावांची सलामी दिली. कर्णधार यश धुलने 26 आणि निशांत सिंधूने 19 धावा केल्या. बावा आणि तांबेने विजय मिळवून दिला. या विजयामुळे ग्रुपमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी सगळे सामने जिंकले आहेत. 197 धावांवर भारताच्या सहा विकेट गेल्या होत्या. संघ अडचणीत होता. त्यावेळी बावा (४३) आणि तांबेने (३५) नाबाद राहत विजय मिळवून दिला. बांगलादेश आणि श्रीलंकेमधील विजेत्याशी भारताचा उपांत्यफेरीत सामना होणार आहे.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.