AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी पोलिसांचा लाठीमार, अनेकजण जखमी

किती जण जखमी झाले? नेमकं तिथे काय घडलय

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी पोलिसांचा लाठीमार, अनेकजण जखमी
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 22, 2022 | 1:56 PM
Share

मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या T20 सीरीज सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. मात्र या सामन्याआधी मोठा गोंधळ झाला आहे. सातजण जखमी झाले आहेत. हा सर्व गोंधळ हैदराबादमध्ये झालाय. नागपूरनंतर टीम इंडिया हैदराबादला रवाना होणार आहे.

सकाळी 3 वाजल्यापासूनच रांग

या मॅचसाठी चाहते खूपच उत्साहात आहेत. मॅचच्या तिकीट खरेदीसाठी जिमखाना ग्राऊंडटच्या बाहेर सकाळी 3 वाजल्यापासूनच चाहत्यांनी रांग लागली होती. बघता, बघात गर्दी वाढत गेली. अखेर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे गोंधळ उडाला. सात चाहते जखमी झाले आहेत. यात 4 महिला, 3 पुरुष आणि एका पोलिसाचा समावेश आहे.

3 वर्षानंतर हैदराबादमध्ये मॅच

हैदराबादमध्ये चाहते बऱ्याचकाळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचची वाट पाहत होते. 3 वर्षानंतर 25 सप्टेंबरला ही प्रतिक्षा संपणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि अन्य स्टार्सना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. हैदराबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच झालेली नाही.

हैदराबादमध्ये फायनल सामना

भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिला टी 20 सामना मोहालीमध्ये झाला. टीम इंडियाचा या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेटने पराभव केला. उद्या 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये सामना होणार आहे. सीरीज वाचवण्यासाठी रोहित शर्माला कुठल्याही परिस्थितीत नागपूरची मॅच जिंकावीच लागेल. टीम इंडियाने नागपूरमध्ये जिंकण आवश्यक आहे. त्यानंतर हैदराबादमधील तिसऱ्या टी 20 सामन्याचा रोमांच वाढेल.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना