AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: महामुकाबला! अखेर भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, आशिया कपचं शेड्यूल जाहीर

Asia Cup: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ आशिया कप मध्ये परस्परांना भिडतील.

Asia Cup: महामुकाबला! अखेर भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, आशिया कपचं शेड्यूल जाहीर
भारत विरुद्ध पाकिस्तान Image Credit source: tv9
| Updated on: Aug 02, 2022 | 5:23 PM
Share

मुंबई: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ आशिया कप मध्ये परस्परांना भिडतील. आशिया कपच शेड्यूल जाहीर झालं आहे. 28 ऑगस्टला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान मध्ये लढत होईल. आशिया कपची फायनल मॅच 11 सप्टेंबरला होणार आहे. आधी आशिया कप स्पर्धा श्रीलंकेत होणार होती. पण परिस्थिती पाहून आता ही स्पर्धा यूएई मध्ये हलवण्यात आली आहे.

आशिया कपचं शेड्यूल जाहीर

आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्टला श्रीलंका आणि अफगाणिस्तान मध्ये होईल. त्यानंतर रविवारी भारत-पाकिस्तानची टक्कर होईल. या स्पर्धेत बांगलादेशचा संघही सहभागी होणार आहे. एक क्वालिफायर संघही आशिया कप मध्ये खेळताना दिसेल. संघांची दोन ग्रुप्स मध्ये विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुप मध्ये भारत, पाकिस्तान आणि क्वालिफायर टीम आहे. बी ग्रुप मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ आहे.

भारत आशिया कप स्पर्धेतील गतविजेता

भारतीय संघ आशिया कप मधील गतविजेता संघ आहे. वर्ष 2018 मध्ये आशिया कपच्या फायनल मध्ये भारताने बांगलादेशला हरवलं होतं. 2016 मध्येही भारतानेच आशिया कप जिंकला होता. म्हणजे टीम इंडियाकडे हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. मागचाी आशिया कप स्पर्धा भारताने मध्ये होणार होती. पण पाकिस्तान सोबत वाद असल्यामुळे या स्पर्धेच आयोजन यूएई मध्ये करण्यात आलं. यंदा श्रीलंकेत आर्थिक संकट असल्यामुळे स्पर्धेच आयोजन यूएई मध्ये करण्यात येतय. आशिया कप मधील सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.