AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 दरम्यान मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

Rajesh Verma Death: राजेश वर्मा यांनी 2002/03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2008 साली ब्रेबॉन स्टेडियमवर ते पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळले होते.

IPL 2022 दरम्यान मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन
राजेश वर्मा रणजीपटू Image Credit source: File photo
| Updated on: Apr 24, 2022 | 5:29 PM
Share

मुंबई: मुंबईचे माजी क्रिकेटपटू राजेश वर्मा (Rajesh Verma) यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart attack) निधन झालं. ते फक्त 40 वर्षांचे होते. मुंबईच्या 2006-07 सालची रणजी विजेत्या (Ranji Team) संघाचे ते सदस्य होते. माजी रणजीपटू भाविन ठक्कर यांनी राजेश वर्मा यांच्या निधनाची माहिती दिली. राजेश वर्मा फर्स्ट क्लासचे फक्त सात सामने खेळले. 2006-07 सालच्या मुंबईच्या रणजी विजेत्या संघाचे ते प्रमुख सदस्य होते. आयपीएलचा 15 वा हंगाम मध्यावर असतानाचा राजेश वर्मा यांचं निधन झालं आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे.

अखेरचा सामना कधी खेळले?

राजेश वर्मा यांनी 2002/03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2008 साली ब्रेबॉन स्टेडियमवर ते पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळले होते.

प्रथम श्रेणीत कशी होती कामगिरी?

प्रथम श्रेणीच्या सात सामन्यात राजेश वर्मा यांनी 23 विकेट काढल्या. यात एकाच डावात त्यांनी पाच विकेट काढल्या होत्या. 5/97 ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. लिस्ट ए चे 11 सामने खेळले. या सामन्यात त्यांनी 20 विकेट काढल्या.

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत
महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
मोठी ब्रेकिंग! महायुतीसमोरचं सर्वात मोठं संकट टळलं; गोकुळ गीते यांचं बंड अखेर थंडावलं
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
Chandrashekhar Bawankule | कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा; नेमका काय फायदा होणार?
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या शिफारस पत्रात नेमकं काय?
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम