AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….

कोकणातील रत्नागिरीत गुरुवारी सायंकाळी भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने काही वेळ घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे म्हटले जात आहे.

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले....
earthquake in Ratnagiri
| Updated on: Mar 12, 2026 | 9:18 PM
Share

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8  रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही.

गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंदवली गेली आहे . हा धक्का रात्री 8:10 वाजताच्या सुमारास जाणवला. भूकंपाचे केंद्र जमीनीपासून १० किमी खोलीवर होते. या धक्क्यामुळे लोक घराबाहेर आले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

कोणतीही हानी नाही

रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा एक सौम्य धक्का होता. यामुळे काही वेळ लोक घराबाहेर पडले. या घटनेनंतर सुदैवाने रत्नागिरीतून कोणतीही वित्तहानी किंवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी जिल्हा हा दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4  या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये (Seismic Zone III/IV) येतो.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...