AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले….

कोकणातील रत्नागिरीत गुरुवारी सायंकाळी भूकंपाचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. या भूकंपाच्या धक्क्याने काही वेळ घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्याचे म्हटले जात आहे.

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का, रात्री लोक घराबाहेर पडले....
earthquake in Ratnagiri
| Updated on: Mar 12, 2026 | 9:18 PM
Share

रत्नागिरीला भूकंपाचा धक्का बसल्याने खळबळ उडाली. या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे रत्नागिरी शहरात रात्री 8.10 वाजता घबराट उडाली. लोक घरातून बाहेर अंगणात आले. हा धक्का 2.8  रिश्टर स्केलचा होता असे म्हटले जात आहे. मात्र, या भूकंपाचे केंद्र नेमके कुठे आहे याची माहिती कळू शकलेली नाही.

गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.8 इतकी नोंदवली गेली आहे . हा धक्का रात्री 8:10 वाजताच्या सुमारास जाणवला. भूकंपाचे केंद्र जमीनीपासून १० किमी खोलीवर होते. या धक्क्यामुळे लोक घराबाहेर आले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

कोणतीही हानी नाही

रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा एक सौम्य धक्का होता. यामुळे काही वेळ लोक घराबाहेर पडले. या घटनेनंतर सुदैवाने रत्नागिरीतून कोणतीही वित्तहानी किंवा जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी जिल्हा हा दक्षिण भारतात भूकंपाच्या 3 आणि 4  या अत्यंत महत्त्वाच्या झोनमध्ये (Seismic Zone III/IV) येतो.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...