AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc World Cup 2023 | आयसीसीचा वनडे वर्ल्ड कप वेळापत्रकात मोठा बदल, इंडिया-पाकिस्तान सामन्याचं काय?

India vs Pakistan Match Reschedule 2023 | आयसीसीने वनडे वर्ल्ड कप 2023 च्या वेळापत्रकात मोठा बदल केलाय. टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत मोठा निर्णय घेतलाय.

Icc World Cup 2023 | आयसीसीचा वनडे वर्ल्ड कप वेळापत्रकात मोठा बदल, इंडिया-पाकिस्तान सामन्याचं काय?
| Updated on: Aug 09, 2023 | 5:48 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दोन्ही सामने नरेंद्र मोदी स्टेडिममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. वर्ल्ड कपमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे देशातील एकूण 10 शहरातील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार होता. हा सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार होता. मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सामन्याच्या तारखेत बदल होणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्याबाबत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

 आयसीसीकडून वर्ल्ड कपचं नवं वेळापत्रक जाहीर

आयसीसीने इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यासह एकूण 9 सामन्याच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आयसीसीच्या नव्या वेळापत्रकानुसार, टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील 15 ऑक्टोबरला होणारा सामना हा 14 ऑक्टोबरला होणार आहे. तसेच टीम इंडिया आणि नेदरलँड (क्वालिफायर 1) यांच्यातील सामना हा बंगळुरुत 11 नोव्हेंबरला पार पडणार होता. मात्र आता हा सामना 12 नोव्हेंबरला होणार आहे. इंडिया विरुद्ध नेदरलँड यांच्यातील मॅच ही वर्ल्ड कप साखळी फेरीतील शेवटची मॅच असणार आहे.

एकूण 9 सामन्यांच्या तारखांमध्ये बदल

वर्ल्ड कप 2023 बाबत महत्वाची माहिती

एकूण 10 संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने हा वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीम ही 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 या हिशोबाने एकूण 9 मॅच खेळणार आहे.

या 10 संघामधून पहिले 4 संघ हे सेमी फायनलमधील पोहचतील. सेमी फायनलचे 2 सामने हे मुंबईतील वानखेडे आणि कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. पहिली सेमी फायनल मॅच बुधवारी 15 नोव्हेंबर आणि दुसरी सेमी फायनल मॅच 16 नोव्हेंबरला पार पडेल. तर फायनल मॅच रविवारी 19 नोव्हेंबरला होईल.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!