AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022 : या दिग्गजांचा हा शेवटचा T20 विश्वचषक असेल, टीम इंडियामध्ये बदल सुरु

आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये कार्तिकला दुखापत झाली आहे.

T20 World Cup 2022 : या दिग्गजांचा हा शेवटचा T20 विश्वचषक असेल, टीम इंडियामध्ये बदल सुरु
Team indiaImage Credit source: AFP
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 01, 2022 | 8:04 AM
Share

मेलबर्न : सध्याच्या टीम इंडियामध्ये (Team India) अनेक दिग्गज खेळाडू आहेत. परंतु विश्वचषक (T20 World Cup 2022)स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियामधील अनेक दिग्गज तुम्हाला पुन्हा टीममध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे. त्यामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि आश्विन यांच्यासाठी ही शेवटची मालिका असल्याची शक्यता आहे. चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 2024 च्या खेळाचा टप्पा विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्याच सुरु होणाऱ्या T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला टीम इंडियाचं कर्णधार पदं सोपण्यात आलं आहे.

हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड करुन सध्याची पिढी कर्णधार पदं संभाळण्यासाठी सक्षम असल्याचा संदेश निवड समितीने दिला आहे. विराट कोहली आणि केएल राहूल या दोन फलंदाजांना पुढच्या महिन्यात होणाऱ्या न्यूझिलंडविरुद्धच्या मालिकेत आराम देण्यात आला आहे.

दिनेश कार्तिक याला न्यूझिलंड दौऱ्यात वगळण्यात आले आहे, तर आश्विनला रोहित शर्माने विनंती केल्यामुळे टीममध्ये ठेवले आहे. दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करीत आहे. तरी सुध्दा त्या निवड समितीने डावलेले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये कार्तिकला दुखापत झाली आहे.

Follow Us
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून...
केबल चोराशी संजय दिना पाटलांचा संबंध? संदीप देशपांडेंनी फोटो दाखवून केली पोलखोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला अ्न... मुंबई लोकल हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...