Virat Kohli: या कारणामुळे विराट कोहली आऊट झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय

विराट कोहली आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, जाणून घ्या कारण

Virat Kohli: या कारणामुळे विराट कोहली आऊट झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय
Virat kohli Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 11:10 AM

मुंबई : टीम इंडियाचा (IND) दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) नेहमी चर्चेत असतो. एकतर त्याच्या स्टाईलमुळे आणि दुसरं त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे, परंतु सध्या विराट कोहली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा कालचा आऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कालच्या कसोटी सामन्यात (Test Match) त्याच्याकडून टीमला अधिक अपेक्षा होत्या. पण तो एक धाव काढून बाद झाला.

तैजुल इस्लाम हा बांगलादेशचा महान गोलंदाज आहे, त्याने कालच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करुन विकेट सुद्धा घेतल्या आहेत. विराट कोहलीला तैजुल इस्लाम याने LBW आऊट केल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार आनंद व्यक्त केला. कारण विराट कोहली टीम इंडियासाठी मागच्या अनेक दिवसांपासून अधिक धावा करीत आहे.

हे सुद्धा वाचा

काल ज्यावेळी विराट कोहली खेळत होता. त्यावेळी तैजुल इस्लाम याचा चेंडू कोहलीला समजला नाही. त्यामुळे तो चिंतेत असल्याचं जाणवतं होतं. कारण LBW ची अपील केल्यानंतर काही काळ तो पुजाराकडे पाहत होता. त्यानंतर त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.