AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2022: भारत-इंग्लंड यांच्यातली मॅच कोण जिंकणार? शाहिद आफ्रिदीची पुन्हा भविष्यवाणी

पाकिस्तानची टीम आज कशी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

T20 World Cup 2022: भारत-इंग्लंड यांच्यातली मॅच कोण जिंकणार? शाहिद आफ्रिदीची पुन्हा भविष्यवाणी
shahid afridiImage Credit source: twitter
| Updated on: Nov 09, 2022 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली : आज न्यूझिलंड (NZ) आणि पाकिस्तान (PAK) यांच्यात मॅच सिडनी (Sydney) येथे मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम अंतिम सामना खेळेल. उद्या टीम इंडियाचा (IND) इंग्लंडच्या (ENG) टीमसोबत सामना होणार आहे. दोन्ही टीमने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडिया जिंकेल अशी चर्चा सोशल मीडियावर कालपासून सुरु आहे. कारण टीम इंडियाचे चार खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यांना रोखणं मुश्कील असल्याचं एका चाहत्यानं सोशल मीडियावर म्हटलं आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हा सुद्धा सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतो. तो प्रत्येकवेळी टीमला सल्ले देत असतो. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात उद्या मॅच होणार आहे. त्याबाबत आफ्रिद्रीने भविष्यवाणी केली आहे, उद्या इंग्लंडची टीम जिंकेल असं तो म्हणाला आहे. त्याचबरोबर टीम इंडियासाठी उद्याचा सामना सोप्पा नाही. कारण इंग्लंड टीममध्ये संमिश्र खेळाडू असल्याचं आफ्रिदीने म्हटलं आहे.

उद्याच्या सामन्यात जी टीम चुका करणार नाही, त्या टीमचा विजय होईल असंही समां टीव्हीशी बोलताना आफ्रिदी म्हणाला आहे. आतापर्यत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 20 मॅच झाल्या आहेत. त्यापैकी 12 मॅच टीम इंडियाने जिंकल्या आहेत,तर 8 मॅच इंग्लंडने जिंकल्या आहेत.

पाकिस्तानची टीम आज कशी खेळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण आजचा सामना दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.