AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग असणं अनिवार्य; गडकरींची महत्त्वाची सुचना

चारचाकी गाड्यांची सुरक्षितता वाढावी याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग असणं अनिवार्य; गडकरींची महत्त्वाची सुचना
नितीन गडकरी, केंद्रीय महामार्ग आणि दळणवळण मंत्री Source - Google Image
| Edited By: Omkar Balekar | Updated on: Jan 14, 2022 | 7:17 PM
Share

दिल्ली – वाढत्या अपघाताला आळा बसावा, तसेच अपघात झाल्यास जीवीतहानी होऊ नये यासाठी नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. 8 सीट असलेल्या चारचाकी (car) गाड्यांसाठी 6 एअरबॅग (airbag) अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी नुकतीच केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबाबत याबाबत ट्वीट करत ही माहिती जनतेला दिली आहे.

चारचाकी गाड्यांची सुरक्षितता वाढावी याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आठ सीट असलेल्या चारचाकी गाड्यांना सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आले आहे. हा मसुदा नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरचं त्याची अंमलबजावणी होईल असंही म्हणटलं आहे. 2019 मध्ये चालक आणि त्याच्या शेजारच्या व्यक्तीसाठी एअरबॅगची व्यवस्था करण्यात आली आहे.

चारचाकी गाड्यांमध्ये मागच्या आणि पुढच्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टक्कर होण्याचं प्रमाण कमी होईल. भारतातील सर्व वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच 6 एअरबॅगच्या नियमामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक होईल.

एअरबॅगची संख्या वाढली तर चारचाकी मधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. समजा रस्त्यात अपघात गरीबांना त्याचा फायदा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर वाहनांच्या किंमती फक्त 8 ते 9 हजार रूपयांनी वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सध्याची एअर बॅग्सची मुळ किंमत 1800 रूपयांच्या दरम्यान आहे. समजा त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी साधारण 500 रुपयांचा खर्च येईल.

प्रतीक्षा संपली ! सेव्हन सिटर Kia Carens कार भारतात लॉन्च, फक्त 25 हजार रुपये देऊन करा बूक

शानदार ऑफर! Hyundai i10 अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

अवघ्या 52 हजार रुपयांमध्ये स्पोर्ट्स लूकवाली बजाज पल्सर, जाणून घ्या काय आहे डील

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम