अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश, पहा किती जागा मिळाल्या? 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये

यादरम्यान भंडाऱ्यात मात्र महिलाराज उदयास आले आहे. भंडाऱ्याच 19 पैकी 13 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले आहे.

अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश, पहा किती जागा मिळाल्या? 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
| Updated on: Oct 17, 2022 | 6:26 PM

राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळाली. यावेळी भाजप-शिंदे गटाला राज्यातील 342 तर महाविकास आघाडीला 355 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडवता आला आहे. तर 1165 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत सगळ्यात मोठा गट ठरला आहे. तर हातात आलेल्या निकालावरून राज्यातील 230 ग्रामपंचायतींमध्ये कमळ फुलले आहे. राज्यात भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळत असतानाच अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना देखिल यश मिळाल्याचे समोर आले आहे. यावेळी 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये 274 जागांवर अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. यादरम्यान भंडाऱ्यात मात्र महिलाराज उदयास आले आहे. भंडाऱ्याच 19 पैकी 13 ग्रामपंचायतींवर महिलाराज आले आहे. एकीकडे ग्रामपंचायत आणि दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सांगलीत मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ पहायला मिळत होती.

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.