Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ज्ञानी, आम्हाला तर काहीच कळत नाही’
राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे.
राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात नियमानुसार सर्व होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले होते.
Follow Us
Latest Videos
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त

