AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imtiaz Jaleel : 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ज्ञानी, आम्हाला तर काहीच कळत नाही'

Imtiaz Jaleel : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक ज्ञानी, आम्हाला तर काहीच कळत नाही’

| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 24, 2021 | 5:42 PM
Share

राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी (NCP) किंवा काँग्रेस(Congress)चे लोक ज्ञानी आहेत. आम्हाला तर काही कळत नाही. 2014 ते 2019या दरम्यानच्या काळात हे लोक विधानसभेत आरक्षणासाठी ओरडत होते. मग आता काय झालं, असा सवाल एआयएमआयएम(AIMIM)चे खासदार इम्तियाझ जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे. मुस्लीम आरक्षणासंदर्भात नियमानुसार सर्व होईल, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले होते.

Follow Us
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?