आमच्यासोबत गद्दारी केली, तरुणांसोबत करू नका, आदित्य ठाकरेंची टीका
वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला आज चांगलंच सुनावलंय. यावेळी त्यांनी रोजगाराचाही मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : ‘जशी आमच्यासोबत गद्दारी केलीत तशी महाराष्ट्राच्या तरुणांसोबत करू नका’ अशी टीका वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.
Published on: Sep 14, 2022 06:06 PM
Follow Us
Latest Videos
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?

