आमच्यासोबत गद्दारी केली, तरुणांसोबत करू नका, आदित्य ठाकरेंची टीका
वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला आज चांगलंच सुनावलंय. यावेळी त्यांनी रोजगाराचाही मुद्दा उपस्थित केला.
मुंबई : ‘जशी आमच्यासोबत गद्दारी केलीत तशी महाराष्ट्राच्या तरुणांसोबत करू नका’ अशी टीका वेदांता प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला सुनावलंय. ‘नेभळट सरकार खाली मान घालून सगळं सहन करतील,यांची तिथे बोलण्याची हिंमत पण होणार नाही, अशी टीका देसाईंनी केली आहे.
Published on: Sep 14, 2022 06:06 PM
Follow Us
Latest Videos
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

