Video | चेंबूर दुर्घटनेची चौकशी तर होणारच, राजकारण करु नये : भाई जगताप

मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे.

Video | चेंबूर दुर्घटनेची चौकशी तर होणारच, राजकारण करु नये : भाई जगताप
| Updated on: Jul 18, 2021 | 7:04 PM

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत घडलेल्या दुर्घटनेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चेंबूर येथे दुर्घटना दोन ते अडीच वाजता घडली. ही घटना घडल्यापासून काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. तीन वर्षांपूर्वीदेखील अशीच एक घटना घडली होती. मला कसल्याही राजकारणात पडायचं नाही. चेंबूरमधील कार्यकर्त्यांच्या घरात पाच मृत्यू झाले आहेत. या घटनेची चौकशी होणारच आहे. या घटनेचे होणीही राजकारण करु नये, असे भाई जगताप म्हणाले.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.