उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय – आदित्य ठाकरे
"उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय. लक्षविचलित करायला इतरा नेत्यांवर टीका केली जाते. ही धुळफेक चालू आहे आणि ती चालूच रहाणार"
मुंबई: “उत्तर प्रदेशात भाजपा हरतेय असं दिसतय. लक्षविचलित करायला इतरा नेत्यांवर टीका केली जाते. ही धुळफेक चालू आहे आणि ती चालूच रहाणार. कुठे काय चांगलं झालं की, यांना आरोप करायची सवयच आहे” अशी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
Follow Us
Latest Videos
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,

