BMC | मुंबईतील 14 पूल धोकादायक, बीएमसीकडून यादी जाहीर

मुंबई महानगरपालिकेने शहरातील एकूण 14 धोकादायक पुलांची यादी केलीय. हे सर्व पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. बीएमसीकडून ही यादी जाहीर करतानाच या पुलांवर गर्दी न करण्याचं आणि जास्त वेळ न थांबण्याचं आवाहन नागरिकांना केलंय.

BMC | मुंबईतील 14 पूल धोकादायक, बीएमसीकडून यादी जाहीर
| Updated on: Sep 02, 2021 | 11:45 AM

BMC | मुंबई महानगरपालिकेने शहरातील एकूण 14 धोकादायक पुलांची यादी केलीय. हे सर्व पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक आहेत. बीएमसीकडून ही यादी जाहीर करतानाच या पुलांवर गर्दी न करण्याचं आणि जास्त वेळ न थांबण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा इशारा महत्त्वाचा आहे. या काळात गणेशभक्तांची मोठी गर्दी होत असते. | BMC warn about dangerous bridge in Mumbai amid Ganeshotsav

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.