Chhatrapati Sambhaji Raje on Mete | मेटेंच्या अपघाताला केंद्र आणि राज्य जबाबदार, छत्रपती संभाजीराजे यांची हलगर्जीपणावर टीका

Chhatrapati Sambhaji Raje on Mete | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे यांनी यंत्रणांच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली.

Chhatrapati Sambhaji Raje on Mete | मेटेंच्या अपघाताला केंद्र आणि राज्य जबाबदार, छत्रपती संभाजीराजे यांची हलगर्जीपणावर टीका
| Updated on: Aug 14, 2022 | 4:15 PM

Chhatrapati Sambhaji Raje on Mete | शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे (Vinayakrao Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी यंत्रणांच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली. त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना तब्बल 1 तास आपत्कालीन व्यवस्थेतंर्गत मदत मिळाली नाही. रस्ते अपघातात हा गोल्डन अवर (Golden Hour) पार महत्वाचा मानल्या जातो. त्याकाळात वेळेत उपचार मिळाला तर व्यक्तीचे प्राण वाचविता येतात. पण मेटे यांच्या अपघातानंतर एक तास त्यांना मदत न मिळाल्याने छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठी जबाबदार असल्याची टीका ही त्यांनी केली. मराठा चळवळीचा एक मोठा नेता गमवाल्याचे दुःख आहेच. मुंबई-पुणे हा रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक महामार्ग मानण्यात येतो. अशाठिकाणी आपत्कालीन व्यवस्था त्वरीत मिळणे आवश्यक असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.