अजित दादांवरच्या ‘त्या’ आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

राजकीय महत्वकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा तर अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. बघा नेमकं काय म्हणाले?

अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले...
| Updated on: May 13, 2024 | 9:08 AM

अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय. २०१३ पासून जे-जे आरोप झालेत, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ सालापासून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती आणि तशी स्वप्ने पडू लागली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलाय. दरम्यान, १९९९ च्या निवडणूक निकालानंतर त्यांचे नाव पुढे येईना, मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. इतकंच नाहीतर नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसं पाहिला गेलं तर राजकीय महत्वकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटते, असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.