Mumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले ?
ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पहिला रुग्ण आढळल्यामुळे यंत्रण सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ….
Follow Us
Latest Videos
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद

