Mumbai | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, नागरिकांमध्ये धाकधुक वाढली, डॉ. रवी गोडसे काय म्हणाले ?
ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे.
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पहिला रुग्ण आढळल्यामुळे यंत्रण सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट येईल का ? असे विचारले जात आहे. तसेच काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली आहे. पाहा व्हिडीओ….
Follow Us
Latest Videos
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...

