Dr. Ravi Godse | भारतामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार नाही पण लसीकरण होणे महत्त्वाचे : रवि गोडसे
महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. सर्वांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती असताना, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही मात्र लसीकरण होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला असून एकाच दिवसात आढळले तब्बल 87 रुग्ण आढळले आहेत. 43 प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय प्रवास तर त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबई ओमिक्रॉनचे 34 रुग्ण आढळून आलेत. तर महाराष्ट्रात एकूण तब्बल 3 हजार 900 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, जवळपास चार हजाराच्या जवळपास हा आकडा पोहोचल्यानं सगळेच धास्तावले आहेत. सर्वांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती असताना, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही मात्र लसीकरण होणे गरजेचे आहे, असे वक्तव्य डॉ. रवी गोडसे यांनी केले आहे.
Follow Us
Latest Videos
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका

