Raigad | Mahad | Taliye | अखेर तळीये दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबलं, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
महाड : गेल्या चार दिवसांपासून तळीये गावात सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आज अखेर थांबवण्यात आलंय. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
Latest Videos
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
