Maharashtra Lockdown | राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया, पहिल्या स्तरामध्ये पूर्णत: ‘अनलॉक’
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे येत्या 7 जूनपासून अनलॉक करण्यात येत आहे. 7 जूनपासून 10 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठवला जाईल. तसेच इतर जिल्ह्यांत काही निर्बंध असतील.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे येत्या 7 जूनपासून अनलॉक करण्यात येत आहे. 7 जूनपासून 10 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठवला जाईल. तसेच इतर जिल्ह्यांत काही निर्बंध असतील.
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
