ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 05:46 PM
Follow Us
Latest Videos
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी

