ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 05:46 PM
Follow Us
Latest Videos
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
अख्खा देश या नेत्याची करतंय चर्चा, अवघ्या एक मताने थरारक विजय

