ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 05:46 PM
Latest Videos
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

