AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

| Edited By: | Updated on: Oct 23, 2021 | 12:41 PM
Share

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार

मुंबई : मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Follow Us