मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार
मुंबई : मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
Follow Us
Latest Videos
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध

