Mumbai Congress | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून मोठ्या नेत्याला हटवलं? अध्यक्षपदाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडे

याच दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून खांदेपालट झाले आहे. येथे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai Congress | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून मोठ्या नेत्याला हटवलं? अध्यक्षपदाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांच्याकडे
| Updated on: Jun 10, 2023 | 7:26 AM

मुंबई : राज्यात सध्या लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुशंगाने मार्चे बांधणी केली जात आहे. सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने कामाला लागले आहे. याच दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून खांदेपालट झाले आहे. येथे मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई जगताप यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर पहिल्यांदाच या पदाची जबाबदारी महिलाकडे देण्यात आल्याने काँग्रेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. मुंबईसोबतच गुजरात आणि पाँडेचेरीमध्येही नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.