Breaking | दारू आणि मटण खाणारे सेनेवर टीका करतात, माजी जिल्हाप्रमुखांचा शहाजीबापू पाटलांवर हल्लाबोल
शहाजी पाटलांमुळेच भावाने आत्महत्या केली असेही अभंगराव यांनी म्हटले आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही अभंगराव यांनी केला आहे.
‘काय झाडी, काय डोंगार’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्याच मतदार संघात टीका करण्यात आली आहे. माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी टीका करताना, दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार शिवसेना वर टीका करतोय, असं अभंगराव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शहाजी पाटलांमुळेच भावाने आत्महत्या केली असेही अभंगराव यांनी म्हटले आहे. तर शहाजीबापू पाटील यांनी आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये आपल्याकडून घेतले होते, मात्र ते अद्यापही परत केले नाहीत, असा आरोपही अभंगराव यांनी केला आहे. त्याचबरोबर शहाजीबापूंनी मतदारसंघासाठी निधी आणला त्यातनच बंगला बांधण्यास सुरुवात केली, अशीही टीका अभंगराव यांनी केली आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
