खड्डे खोदले अन् स्वत:ला गाढून घेतलं, शिंदे सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक
ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय...
उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास हिरावला. अशात शेतकरी हवालदिल झालाय. ऐन दिवाळीत उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन पुकारलंय. पीकविमा आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा विमा सरकारने दिला नाही. त्यामुळे आंदोलन केल्याचं हे शेतकरी सांगत आहेत. शेतात खड्डे खोदून स्वत:ला गाढून घेत शेतकरी हे आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. आमदार कैलास पाटील यांनी दिवाळीपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून उस्मानाबाद (Osmanabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

