AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | उत्तर महाराष्ट्राशी दुजाभाव झाला का?

| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 27, 2022 | 1:01 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाची माळ ज्या ज्या जिल्ह्यांना मिळाली त्यांनी ती संधी कधीच सोडली नाही. म्हणूनच म्हटले जाते की, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातूनच फक्त मुख्यमंत्री पदाची माळ सगळ्यात जास्त वेळा त्यात्या व्यक्तींच्या गळ्यात पडले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाची माळ ज्या ज्या जिल्ह्यांना मिळाली त्यांनी ती संधी कधीच सोडली नाही. म्हणूनच म्हटले जाते की, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातूनच फक्त मुख्यमंत्री पदाची माळ सगळ्यात जास्त वेळा त्यात्या व्यक्तींच्या गळ्यात पडले. महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे नेतृत्व करण्याची संधीही फक्त सात जिल्ह्यांनाच मिळाली आहे. तर उत्तर महाराष्ट्र मात्र या संधीपासून कायम वंचित राहिलेला प्रदेश आहे. प्रादेशिक भागात खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राला एकदाही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत टिकून राहता आले नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ या प्रादेशिक भागांना मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, मात्र उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळालं नाही. त्यातच मुंबई आणि कोकणला दहा वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर विदर्भाला सगळ्यात जास्त वेळा मुख्यमंत्री पद मिळाले आहे.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या