कोकणात पावसाचा जोर कायम; 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीच्या वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परशुराम घाट देखील खबरदारी म्हणून पुढील आठ दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. डोंगरी भाग, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
Published on: Jul 06, 2022 10:02 AM
Follow Us
Latest Videos
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी

