Sanjay Raut on BJP | बेळगाव निकालावर भाजपने पेढे वाटणे म्हणजे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव : संजय राऊत
"बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. याचं महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. केवळ भाजप याला अपवाद आहे. भाजपने महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करत पेढे वाटले. महाराष्ट्रातील लोकांनी यावर पेढे वाटावे हे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव आहे," असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
Sanjay Raut on BJP | “बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. याचं महाराष्ट्रातील जनतेला आणि सर्वच राजकीय पक्षांना दुःख आहे. केवळ भाजप याला अपवाद आहे. भाजपने महाराष्ट्र एकिकरण समितीचा पराभव झाला म्हणून आनंद व्यक्त करत पेढे वाटले. महाराष्ट्रातील लोकांनी यावर पेढे वाटावे हे 105 हुतात्म्यांचं दुर्दैव आहे,” असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. | Shivsena MP Sanjay Raut criticize BJP over defeat of Maharashtra Ekikaran Samitee in Belaum
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

