Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राने 30 एप्रिल पर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्स पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पशेल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
उकाड्याने मुंबई बेहाल; नागरिक घामाघूम, मान्सूनचा पत्ता नाही....
कांद्यावर दिल्ली दरबारात मोठा फैसला! अमित शाहांचा 10 लाख टन खरेदीला...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार