Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राने 30 एप्रिल पर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्स पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पशेल रिपोर्ट !
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
