Subhash Desai | मुंबईप्रमाणे इतर शहरामध्येही प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत मिळणार, सुभाष देसाईंची माहिती

बई आणि ठाणे महापालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर मुक्त करण्याचा महा विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे.  मुंबई ही सुरुवात असून शहर राज्यातील इतरही शहरांना अशी सवलत देणार असल्याचे संकेत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. 

Subhash Desai | मुंबईप्रमाणे इतर शहरामध्येही प्रॉपर्टी टॅक्समध्ये सवलत मिळणार, सुभाष देसाईंची माहिती
| Updated on: Jan 04, 2022 | 9:55 AM

मुंबईप्रमाणे राज्यातील इतर शहरांना करात सवलत मिळेल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.  राज्यातील सामान्य नागरिकांना महाविकासआघाडी करातून मुक्त करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  मुंबई आणि ठाणे महापालिकेतील पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर मुक्त करण्याचा महा विकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे.  मुंबई ही सुरुवात असून शहर राज्यातील इतरही शहरांना अशी सवलत देणार असल्याचे  संकेत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.