Maharashtra : राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या साखर कारखान्यांनी तब्बल 14 लाख 50 हजार 359 रुपयांची रक्कम थकवली आहे. ज्या साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे, पंकज मुंडे यांच्या साखर कारख्यान्यांसह बबनराव पाचपुते आणि कल्याणराव काळेंच्या कारखान्यांचा समावेश आहे.
Latest Videos
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी

