मुंबई सह राज्य गारठणार; हवामान खात्याचा अंदाज
राज्यात सध्या हुडहूडी जाणवत असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होईल असेही विभागाने सांगितलं आहे
मुंबई : राज्याच्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घट बघायला मिळाली. मुंबईत काल कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर, नाशिक, पुणे आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये कमी कापमानाची नोंद झाली. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून तापमानात घट होऊन थंडी वाढणार आसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात सध्या हुडहूडी जाणवत असून त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस मुंबईसोबतच राज्यातील तापमानात घट होऊन थंडी वाढेल असेही विभागाने सांगितलं आहे.
दरम्यान राज्यातील गोंदीया जिल्ह्याचं तापमान ६.८, सातपुडा डोंगर रांगातही तापमान ८ अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. तर पुणे, अहमदनगर, जळगाव सह राज्यात देखिल तापमान घसरणार असल्याची शक्यता विभाने वर्तवली आहे.
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे

