रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
Published on: Jul 06, 2022 09:33 AM
Latest Videos
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी

