Unseasonal Rain : जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
Unseasonal Rains in Latur Udgir : राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे.
लातूरच्या उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. सलग दोन दिवसांपासून या भागात वादळीवाऱ्यासह पाऊस पडतो आहे. या पावसामुळे आंबा बागायतदारांचं चांगलच नुकसान झालं आहे.
राज्यात सगळीकडे गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाने शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणी पूर्व मशागतीवर देखील या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे.
Published on: May 14, 2025 03:54 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
